Skip to main content

#विषारी हवेमुळे भारतात 1 लाख चिमुकले दगावले...

😳 _*विषारी हवेमुळे भारतात 1 लाख चिमुकले दगावले!*_

🧐 भारतात प्रदूषण आणि विषारी वायू यामुळे 2016 या एका वर्षात 1 लाख 25 हजार मुलांचा झाला मृत्यू...

📌 WHO अर्थात जागतिक आरोग्य संघटनाने दिलेल्या अहवालातुन माहिती समोर... 

🔍 भारतात वायू प्रदूषणामुळे दरवर्षी सरासरी 20 लाख लोक मृत्यूमुखी पडतात. त्यात लहान मुलांच्या मृत्यूच्या प्रमाणात लक्षणीय वाढ...

❗ जगातील वायू प्रदूषणाचे 25 टक्के बळी हे भारतातच जातात...

🎯 भारताच्या खालोखाल नायजेरियामध्ये दरवर्षी 47हजार लहान मुले वायू प्रदूषणाचे बळी ठरतात...

📣 येत्या काळात वायू प्रदूषण कमी करण्यासाठी भारताने प्रयत्न करायला हवेत : जागतिक आरोग्य संघटना...

Comments

Popular posts from this blog

#वृक्ष माझा सखा...

वृक्षांच्या सांनिध्यात रहायला कुणाला आवडत नाहीं ? वृक्षांच आपल्या जीवनातील महत्व खर तर वेगळं सांगण्याची गरज नाही. पण हवेचं शुद्धिकरण, पावसांच मान, जमिनीची धूप रोखण, प्र...

भावकी

🤔आमची भावकी चांगली आहे, म्हणणारे     👻फार दुर्मिळ आहेत , 🤔आमच्यासारखी भावकी कोणाचीच नाही,    👻असे म्हणणारे खूप आहेत . *खरेच आपल्याच रक्ताची माणसे एकमेकाशी* 👹एवढी विकृत क...

#आपटा पानांचा औषधी उपयोग....

*आपटा पानांचा औषधी उपयोग * लठ्ठपणा, व्हेरीकोज व्हेन्स, व्हर्टीगो,फुफ्फुसात पाणी होणे, पडजीभेचा त्रास, हार्ट मधे टोचणे, हार्ट अकुंचन पावणे, हार्टमधे दूखणे, हार्टचा व्हाॅल् ...