Skip to main content

#चाणक्य निती*..

*चाणक्य निती*

१) जो स्वत:ला हुशार समजतो.  तो समाजाच्या नजरेत मुर्ख असतो.

२) जो वेळेनुसार बदलत नाही,  तो मानसिक तणावामुळे दगावला जाऊ शकतो.

३) जो शांत पणाने विचार करतो,  तो यशस्वी होतो.

४) जो दुसऱ्याच चांगले होण्याचा विचार करतो,  तो स्वतःच्या यशाचा पायरी वर अचूक चालू शकतो.

५) जो इतरांना समजून घेतो,  तो समाजात प्रतिष्ठित बनून जगू शकतो .

६) जो वयाचा न विचार करता.  फक्त विचारांचा विचार करतो.  तो योग्य मार्गदर्शक होतो.

७) जो दुसऱ्याना *मोठेपणा* आणि *सन्मान* देतो,  तो अतिशय *प्रामाणिक* आणि अनूभव घेणारा *हुशार व्यक्ती* बनून जातो.

८) जो दुसऱ्याच्या *समाधानासाठी* काही करायला तयार असतो,  तो जगात सर्वकाही मिळवू शकतो.

९) जो प्रेमाने आणि प्रांजळ मनाने राहतो,
तो जन्मभर समाजाच्या हृदयात घर करून राहतो.

*भुतकाळात तुम्ही काय होता हे आता महत्त्वाच नाही.*
*तुम्ही आता कसे राहील पाहिजे हे अधिक महत्त्वाचे आहे.*
*वेळेनुसार आणि काळानुसार बदलत राहा.*
*तरच तुम्ही समाधानकारक आणि दीर्घ आयुष्य जगू शकाल.*
🙏🙏🙏

Comments

Popular posts from this blog

#वृक्ष माझा सखा...

वृक्षांच्या सांनिध्यात रहायला कुणाला आवडत नाहीं ? वृक्षांच आपल्या जीवनातील महत्व खर तर वेगळं सांगण्याची गरज नाही. पण हवेचं शुद्धिकरण, पावसांच मान, जमिनीची धूप रोखण, प्र...

#आपटा पानांचा औषधी उपयोग....

*आपटा पानांचा औषधी उपयोग * लठ्ठपणा, व्हेरीकोज व्हेन्स, व्हर्टीगो,फुफ्फुसात पाणी होणे, पडजीभेचा त्रास, हार्ट मधे टोचणे, हार्ट अकुंचन पावणे, हार्टमधे दूखणे, हार्टचा व्हाॅल् ...

#हृदयस्पर्शी किस्सा "

रागावर नियंत्रण करण्याचे एक सुंदर उदाहरण -- *एका वकीला ने सांगीतलेला हृदयस्पर्शी किस्सा "* - "नेहमीप्रमाणे बसलो होतो. एक पक्षकार आले. हातात कागदाची पिशवी. रापलेला चेहरा. वाढ...